मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिवसेना को बड़ा झटका ; ठाकरे परिवार में फूट

" चाचा - भतीजा आमने-सामने, कहानी मनमुटाव की ..! " Photo With the Eknath Shinde And Adv.Nihar Thakrey -  ¶¶- ®Story By - Ajay M. Bhujbal 29 July 2022 updated - ¶¶ महाराष्ट्र राजनिती फिर से एकबार आफरातफर दिखाई देने लगी हैं । महाराष्ट्र में  कई बार चाचा भतीजा को‌ लेकर मनमुटाव चलते रहते हैं। यह सब आसान नहीं कह सकते लेकिन यह मनमुटाव जिंदगीभर याद रखे जाते हैं और आखिर तक निभाएं भी जाते हैं।  आम तौर उसके बारे में  आपके सामने जिक्र रखता हूं।  पेशवेकालीन चाचा भतीजा रखुनाथराव - नारायणराव ,  यह एक ऐतिहासिक उदाहरण बन गया लेकिन उसके बाद में महाराष्ट्र की राजनीति में  गोपीनाथराव मुंडे - धनंजय मुंडे, बालासाहेब ठाकरे - राज ठाकरे, और दूसरे चाचा भतीजा #शरद पवार और अजित पवार, लेकिन इनके बीच कोई मुटाव की बात नहीं है। अब चाचा उध्दव ठाकरे - और भतीजा निहार ठाकरे , आमने - सामने शिवसेना के बाद अब ठाकरे परिवार में फूट पड़ गई है । और बालासाहेब के पोते और बिंदु माधव ठाकरे के बेटे निहार ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मुलाकात के बाद शिंदे समूह में शामिल हो गए हैं। निह...

¶¶ कानून व्यवस्था पर सवाल ¶¶

•• रिटायर जस्टीस दीपक गुप्ताजी कहते है देश की कहानी व्यवस्था अमिरो के साथ खडी है उनके पक्ष मे हो गई है..! ••  "अब आप ही बताइए सुप्रीम कोर्ट के रिटायर जस्टिस दीपक गुप्ता जी कहते हैं। देश की कानून व्यवस्था अमीरों और ताकतवरों के पक्ष में हो गई हैं। गरीब लोग उम्मीदें किस के पास लगाए रखें। न्याय की गुंजाइश किससे करें। कुछ मामलों को सुलझाना हो तो , आवाज किसको दे। यह बात तो ऐसी हो गई हम अपना जीवन  गणतंत्र में नहीं तो राजेशाही, राजतंत्र, एकाधिकार-शाही में अपना जीवन व्यतीत कर रहा है। देश में ऐसा पहली बार हो रहा है जबकि उससे पहले भी। 4 एडवोकेट जस्टिस लोगों को अपने लिए आवाज उठानी पड़ी थी। इस बात को लेकर सवाल यह उठता है कि आखिरकार आजकल क्या चल रहा है हम सब कौन से दौर में है । किस दौर में हम जी रहे हैं। क्या पैसा ही सब कुछ है, क्या अमिरी ही सब कुछ है। सत्य,नीति, सिद्धांत यह सब लफ्ज़ किताब में पढ़ने लायक ही बाकी रह चुके हैं । अपने पैसे के बलबूते पर अमीरी के बलबूते पर आप न्याय को भी खरीदना चाहते हैं। मतलब जो बिछड़ा है खुद परेशान हैं उसने किस से न्याय की गुंजाइश रखनी चाहिए। और उन गरीबों का का...

|| •••• वादा •••• ||

|| •••• वादा •••• || गांव से निकलते किया था वादा खुद से, अपने आप से, अपने जमीर से अपने मां बाप से,  खेतीबाड़ी से पेड़ पौधों से, और गलियों से किया वादा आज भी अधूरा है ,  याद है दिलो-दिमाग में ज़हन में रखी है, कई बातें  भूले नहीं भूलता इंसान लोग जिस निगाह से उम्मीदें लगा रखे हैं ; हमसे  उससे कोई मतलब नहीं है हमें   मतलब है गांव से निकलते हुए किया था वादा  कई बातों का वह आज भी हमें याद हैं  वह निभाना ही पड़ेगा जो वादा किया गया था खुद से, अपने जमीर से, और सबसे......                                             - अजय भुजबळ, आज़ाद परिंदा ••••

सुधीर मोघेंच्या गाण्यातील आशावाद मतितार्थ- माझा दृष्टिकोन..!

गीतकार सुधीर मोघेंच्या गाण्यातील आशावाद, मतितार्थ- माझा दृष्टिकोन..! परिवर्तन एक शोध - द्वारे प्रकाशित  अंतिम सुधारित -२० जुलै २०२२ © अजय मारोतराव भुजबळ  आजच्या स्थितीत माणसांचं जगणं सुकर आणि  सोईस्कर नक्कीच झालेलं आहे. मात्र त्याच बरोबर तुलनेने निराशाजनक वातावरण आणि निराशेच्या गर्तेत माणूस वारंवार गुंतत जातो आहे. त्यामुळे निराशा, नकारात्मक विचार दूर करण्यासाठी अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध असतात त्यातील एक एक सहजपणे सांगितला जातो तो मार्ग म्हणजे संगीत ऐकणे.!  होय अगदी बरोबर वाचले आहे तुम्ही, संगीत ऐकणे, बरोबर नाही का.? तर याच विषयाला अनुसरून मी लिहिलेल्या ;  गीतकार सुधीर मोघेंच्या गाण्यातील आशावाद, मतितार्थ- माझा दृष्टिकोन..!  या लेखातून आपणांस सकारात्मक दृष्टिकोन आणि उर्जा मिळो हीच अपेक्षा..!  जेष्ठ कवी, गीतकार, निवेदक, संगीत दिग्दर्शक, सुधिर मोघे माहिती आहेत ना..? तुम्हाला माहिती असो किंवा नसो त्यांची गाणी तुम्ही नक्कीच ऐकलेली असणारं हे मात्र निश्चित बरंका..! आणि हो ज्यांना सुधिर माहीती नाही त्यांनी नक्कीच माहिती करून घ्यायला हवं ...

शिंदे फडणवीस सरकारच्या पाच निर्णयाचे ; यश-अपयश

कॅबिनेट बैठकीतील  पाच महत्वपूर्ण निर्णय ; लेखाजोखा By - परिवर्तन एक शोध लेखन © अजय भुजबळ Last updated - 14 जुलै 2022 १. महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या अमृत योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येईल. जलसाठ्यांचे पुनर्जिवन करण्यात येईल. अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 400 निमशहरी भागाचा सामावेश आहेत. या शहरांमध्ये स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणार आहे. - केंद्र सरकारच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ही भारतातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी सुरू केलेली सरकारी योजना आहे. राष्ट्रीय पेयजल अभियान (नंतर राजीव गांधी राष्ट्रीय पेयजल मिशन) भारत सरकारने सन 1986 मध्ये सुरू केले होते. याअंतर्गत ग्रामीण भागात 40 लिटर शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. फेब्रुवारी 2006 मध्ये, सरकारने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल गुणवत्ता चाचणी आणि देखभाल कार्यक्रम तयार केला, ज्या अंतर्गत स्थानिक पंचायत आणि ग्राम स्वच्छता समित्यांच्या मदतीने कार्यक्रम सामाजिक सहभागाखाली आणण्यासाठी प्रयत्न केले गेले. या अंतर्गत, ओळख...

नागरिकांना पेट्रोल डिझेल संदर्भात शिंदे सरकारची दिलासादायक घोषणा

राज्यात पेट्रोल - डिझेल झालं स्वस्त ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा मुंबई / विषेश प्रतिनिधी :  शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेऊन १३ दिवस उलटले. त्यांनतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कॅबिनेटची बैठक घेण्यात आली. दरम्यान, या बैठकीत काही लोकहिताचे महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आज झालेल्या बैठकीत राज्यातील पेट्रोल – डिझेलच्या किंमतीसंदर्भात अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला.एकीकडे महागाईचा आगडोंब उसळला असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. तर, दुसरीकडे राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल डिझेलच्या दरासंदर्भात केलेल्या घोषणेमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. पेट्रोलचे दर 5 रुपये तर डिझेलचे दर 3 रुपये प्रति लीटर कमी करण्याचा महत्वाचा निर्णय आज कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 6 हजार कोटींचा भार पडणार असून पेट्रोल – डिझेलचे दर कमी केल्याने राज्यातील मालवाहतूकीचा खर्च कमी होऊन महागाई काही प्रमाणात कमी होणार असल्याचा अंदाज आ...

कोरोना प्रतिबंध 'बुस्टर डोस' संबंधित शिंदे सरकारची मोठी घोषणा

मोफत बुस्टर डोस वितरण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई / विषेश प्रतिनिधी कोरोना पार्श्वभूमीवर सर्वत्र चिंतेच सावट पसरल्या नंतर, त्यासंबंधीच्या उपाययोजना, सर्वसामान्यांची जनजागृती करण्यासाठी सरकार पातळीवरून कडेकोट प्रयत्न करण्यत येत होते. तरी सुद्धा कोरोना संकट तोंड वर करून उभे राहताना दिसत असताना, राजकीय सत्ता नाट्य संपल्यानंतर आता त्यासंबंधीच्या उपाययोजना करण्यासाठी फडणवीस-शिंदे सरकार कडून ठोस पावले उचलली जात असल्याचे आज मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतील निर्णयावरून लक्षात येते ,   काय आहे मोफत ‘बुस्टर डोस’बाबतचा निर्णय :  दरम्यान, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशातील 18 वर्षांवरील नागरिकांना मोफत कोरोनाचा बुस्टर डोस देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. येत्या शुक्रवारपासून (ता. 15) पुढील 75 दिवस ही मोहीम राबवली जाणार आहे.. या निर्णयाची महाराष्ट्रात काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे. ‘बुस्टर डोस’च्या मोहिमेत एकही दिवस वाया घालू नका. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना ‘बूस्टर डोस’ मिळालाच पाहिजे, यास...

ठाकरे सरकारचा निर्णय रद्द करत ; शिंदे सरकारनं जाहीर केले नविन निर्णय

नगराध्यक्ष - सरपंच निवडीबाबत शिंदे सरकारची मोठी घोषणा, ठाकरे सरकारचा जूना निर्णय रद्द…! By - परिवर्तन एक शोध  Last Update - अंतिम सुधारित १४ जुलै २२ मुंबई  / खास प्रतिनिधी  राज्याच्या ग्रामीण भागातील गाव पुढाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती लागली आहे. शिंदे सरकारने ठाकरे सरकारचे जूने निर्णय बदलण्याचा धडाका लावला आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती दिली जात आहे,  तर काही निर्णय बदलण्यात येत असून त्यांना नव स्वरूपात जाहीर केले जाते आहे. मुंबईतील ‘आरे कारशेड’नंतर शिंदे सरकारनं आणखी एक निर्णय बदलला आहे. त्यानुसार आता नगराध्यक्षांची व सरपंच निवड पुन्हा एकदा थेट जनतेतून होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती आज दि. १४ जूलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ठाकरे सरकारचा कोणते जूने निर्णय रद्द करण्यात आले.? देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना, त्यांच्या सरकारनं थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नंतर सत्तेवर आल...