मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

30 सितंबर को क्यों मनाते हैं अंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस

  Artical by - अजय भुजबळ   कुछ समय पहले भारत की लेखिका गीतांजलि श्री की पुस्तक ‘रेत समाधि' के अंग्रेजी अनुवाद ‘टॉम्ब ऑफ सैण्ड’ को बुकर पुरस्कार मिला। साहित्य की दुनिया में बुकर पुस्कार सर्वश्रेष्ट पुरस्कारों में से एक माना जाता है। रेत समाधि जो कि एक हिंदी उपन्यास है, जिसका अनुवाद अंग्रेजी में किया गया था। ऐसे में कह सकते हैं कि अनुवाद एक दूसरे तक पहुंचने के लिए वो सशक्त माध्यम है, जो तमाम भाषाई बाधाओं को दूर करता है। 30 सितंबर को पूरे विश्व में अंतर्राष्ट्रीय अनुवाद दिवस मनाया जाता है। संयुक्त राष्ट्र के मुताबिक, यह दिन भाषा पेशेवरों के काम को सराहने का दिन है, जो राष्ट्रों को एक साथ लाने, संवाद, समझ और सहयोग को सुविधाजनक बनाने, विकास में योगदान देने और विश्व शांति और सुरक्षा को मजबूत करने में महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं।   अंतर्राष्ट्रीय अनुवाद  दिवस अनुवाद और भाषाओं के बारे में जागरूकता बढ़ाने के लिए हर साल 30 सितंबर को अंतर्राष्ट्रीय अनुवाद दिवस मनाया जाता है, जो समाज के विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाने में मददगार साबित होता हैं। इस अवसर का उद्देश्य अनुवादकों ...

भारताच्या पोटात पाकिस्तान न बनण्याची गोष्ट.....

भारताच्या पोटात पाकिस्तान न बनण्याची गोष्ट...  'मेरी सल्तनत अब खत्म हो चुकी हैं, हथियार डाल दो...!'                                           - लेखक : अजिंक्य गुठे सालेगांवकर 17 सप्टेंबर 1948 च्या दिवशी हैदराबादच्या रेडिओवरून सातवा निझाम मीर उस्मान अली खाननं ही घोषणा केली. भारत देशात हैदराबाद संस्थान विलीन झालं. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने हैदराबाद संस्थानच्या 'मुक्ती'चा रक्तरंजित लढा झाला. जगातल्या सर्वात श्रीमंत संस्थानिकांपैकी एक असलेला निझाम भारताला शरण कसा आला याची मोठी संघर्षमय कहाणी आहे.  देशाच्या स्वातंत्र्यानंतर काश्मीर आजही धगधगत आहे. एवढ्या वर्षांत काश्मिरचा मुद्दा अजूनही सुटलेला नाही. सुटण्याची चिन्हंही नाहीत. या परिस्थितीत हैदराबादमध्ये वेळीच ती लष्करी कारवाई झाली नसती, आणि निझामाला स्वतंत्र राष्ट्र मिळालं असतं किंवा हैदराबाद पाकिस्तानचा भाग झाला असता तर काय झालं असतं याची कल्पनाही करणं कठीण आहे. सरदार पटेलांनी हैदराबाद मुद्दा म्हणजे भारताच्य...

सावध ऐका पुढल्या हाका...! लेखक - इरफान पठाण (सामाजिक, राजकीय भाष्य)

                  सावध ऐका पुढल्या हाका..! {-सदरील लिखाण आर्टिकल इरफान शेख यांनी लिहिलेला आहे ते फारच मनाला भावलं म्हणून ब्लॉगला प्रसिद्ध करत आहे.-} (टीप:- मी ना कुठल्या पक्षाचा भक्त आहे, ना गुलाम आहे, ना शिवसैनिक आहे, ना मनसैनिक आहे आणि ना कुठल्या दादा- साहेबांचा कार्यकर्ता आहे.) या भारतातील एक सर्वसामान्य माणूस म्हणून मला जे दिसतंय त्यावर माझ्या भावना व्यक्त करतोय फक्त. काय सुरू आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात? कुठल्या दिशेने घेऊन जाणार आहे ही सध्याची राजकिय परिस्थिती? कुठलं हिंदुत्व तुम्हाला अपेक्षित आहे ? ते हिंदुत्व साध्य करण्यासाठी कुठली निकषं तुम्ही लावणार आहात? नवनीत राणांनी अमरावतीत केलेली नाटकं, त्यानंतर तोंडावर पडल्यानंतरही दिशाभूल करत स्वतःच्याच मुद्द्यांचं अर्थहीन समर्थन, निलेश राणेंचं डोळे काढण्याचं वक्तव्य, काल आमदार सदा सरवणकर यांनी केलेलं वक्तव्य, ‛हिंदूंच्या सणात हिंदूंमधेच होणारे भांडण’ किंवा मग राहुल गांधी, केजरीवाल यांना कुठलं हिंदूंचं राज्य आणायचं आहे? त्यांच्या हिंदू राज्याची नेमकी व्याख्या काय?  अ...