मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वेची खूशखबर, या मार्गांवर धावणार 18 विशेष गाड्या, तपासा तपशील.....

Indian Railways Special Trains : डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मध्य रेल्वे 18 विशेष गाड्यांसह 12 उप-शहरी ट्रेन चालवणार आहे. Written by : © Ajay Bhujbal  परिवर्तन एक शोध टीम / नई दिल्ली  Published: December 05, 2023 21:30 PM (IST)  Indian Railways Special Trains :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मध्य रेल्वेतर्फे (Central Railway) ने महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूप आनंदाची बातमी दिली आहे. मध्य रेल्वे विभागाकडून सुचना प्रसारित करण्यात आली आहे,  ज्या मध्ये प्रवाशांना कळवण्यात आले आहे की - 6 डिसेंबर रोजी 18 लांब पल्ल्याच्या गाड्या आणि 12 अतिरिक्त लोकल सेवा चालवल्या जातील. डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी दरवर्षी ६ डिसेंबर हा ‘महापरिनिर्वाण दिवस’ म्हणून साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर दादर आणि मुंबईतील इतर स्थानकांवर रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (GRP) चे अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विविध ठिकाणांहून लोकांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी, मध्य रेल्वे मंगळवार आणि बुधवारी 12 अतिरिक्त उपनगरी स...

उत्तरकाशी सुरंग बचाव अभियान लाइव अपडेट: बचाव अधिकारी का कहना है, "सफलता के करीब लेकिन.........."

उत्तरकाशी सुरंग बचाव अभियान लाइव अपडेट : पिछले दो हफ्तों में, क्षेत्र में स्थलाकृति और चट्टानों की प्रकृति सहित चुनौतियों के कारण श्रमिकों को बचाने के बार-बार प्रयास विफल रहे हैं। Written by : © Ajay Bhujbal   परिवर्तन एक शोध टीम / नई दिल्ली  Published: November 28, 2023 17:50 PM (IST) उत्तरकाशी सुरंग बचाव अभियान लाइव अपडेट: श्रमिकों को पहिएदार स्ट्रेचर पर बाहर निकाला जाएगा उत्तरकाशी सुरंग बचाव अभियान लाइव अपडेट:उत्तराखंड की सिल्कयारी सुरंग में 12 नवंबर से फंसे इकतालीस मजदूर अब भूमिगत जेल से बाहर निकाले जाने में कुछ ही घंटे दूर हैं। बचावकर्मी "रैट-होल"-खनन तकनीक का उपयोग करके अंतिम कुछ मीटर तक मलबा साफ कर रहे हैं और श्रमिकों को बाहर निकालने के लिए सुरंग में पाइप बिछाने का काम पूरा हो चुका है।  राष्ट्रीय आपदा प्रतिक्रिया बल (एनडीआरएफ) के जवान अब रस्सियों से बंधे पहिएदार स्ट्रेचर की मदद से फंसे हुए श्रमिकों को बाहर निकालने का इंतजार कर रहे हैं। 12 नवंबर को सिल्क्यारा की ओर से 205 से 260 मीटर के बीच सुरंग का एक हिस्सा ढह गया। जो श्रमिक 260 मीटर के निशान से आगे थे...

Maratha Reservation : मराठा व कुणबी एकच ; केवळ मराठा ही स्वतंत्रपणे वेगळी जात नाही....

मुळात आज तागायत महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा लढा वर्षानुवर्षे चालू आहे. आणि या लढ्याला ऐतिहासिक घटनांचा आधारभूत असा इतिहास आणि पुरावे देखील आहेत. १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत अर्थात निजाम राजवट संपुष्टात येई (मराठवाडा मुक्ती संग्राम) पर्यंत मराठ्यांना कुणबी मानले जायचे आणि ते ओबीसी होते. जे शेती करतात ते कुणबी आणि आज देखील प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये मराठा समाज प्रमुख व्यवसाय म्हणून शेती काम करतात. ३२ वर्षांपूर्वी सर्वात पहिल्यांदा मराठा आरक्षणाचा लढा माथाडी कामगार संघटनेचे नेते आण्णासाहेब पाटील यांनी दिला होता. तेव्हा पासून मराठा आरक्षणाचा मुद्दा इथल्या राजकारणाचा भाग बनला आहे. आणि मराठा आरक्षणासाठी झालेली आंदोलने आणि एकंदरीत या लढ्या साठी आजतागायत ७०-७५ मराठा समाज बांधवानी आपल्या जीवाचे बलिदान दिलॆ आहे. ते बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून जालना आंतरवाली सराटी येथील गोदा काठच्या मनोज जरांगे पाटील यांनी मागणी लावून धरलेली आहे की सर्व मराठा बांधवाना सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. या संदर्भातील हा पत्रकार अजय भुजबळ यांचा विश्लेषणात्मक लेख .....  विश्लेषणात्मक लेख...

हरितक्रांतीचे जनक, प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ एम.एस स्वामीनाथन यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन

हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे ; थोर कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचे निधन झाले. स्वामीनाथन यांना हरितक्रांतीचे जनक देखील म्हटले जाते. या शास्त्रज्ञाचे वयाच्या ९८ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या  हरितक्रांतीमुळे अनेक राज्यांमध्ये कृषी उत्पादनांमध्ये वाढ झाली होती.  Written by :  © Ajay Bhujbal  परिवर्तन एक शोध टीम  /  नवी दिल्ली    Published:  September 28, 2023 15:23 PM (IST)   कृषी शास्त्रज्ञ  स्वामीनाथन (MS Swaminathan Death) यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या सूत्रांनी सांगितले की, प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ यांच्यावर वयोमानाशी संबंधित आजारावर दीर्घकाळ उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात तीन मुली आहेत - सौम्या स्वामीनाथन , मुख्य शास्त्रज्ञ, जागतिक आरोग्य संघटना (WHO)  ; मधुरा स्वामीनाथन, प्राध्यापक, आर्थिक विश्लेषण युनिट  -  इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट , बेंगळुरू आणि अध्यक्ष, MSSRF आणि नित्या र...

PM Fasal Bima Yojana : किसानों के लिए जरूरी खबर, किन राज्यों में बढ़ी फसल बीमा रजिस्ट्रेशन की आखिरी तारीख

PMFBY: किसानों के लिए जरूरी खबर,   किन राज्यों में बढ़ी फसल बीमा रजिस्ट्रेशन की आखिरी तारीख  Written by :  © Ajay Bhujbal  परिवर्तन एक शोध टीम  / नवी दिल्ली    August 02 , 2023 07:19:54  Pradhan Mantri Fasal Bima Yojana : सभी प्रदेश के किसानों के लिए जरूरी खबर है. अगर आप भी अपनी खरीफ फसल को प्राकृतिक आपदा से बचाने के लिए बीमा कराना चाहते हैं तो झटपट अपना रजिस्ट्रेशन करा लें. प्रधानमंत्री फसल बीमा योजना के तहत 31 जुलाई तक ही खरीफ फसलों के लिए पंजीकरन करने का आखरी दिन था लेकिन अब ; पीएम फसल बिमा योजना के तहत किसानों को पंजीकरण करने की सहूलत दी है. खरीफ फसल में चावल, मक्का, बाजरा, रागी, दालें, सोयाबीन, मूंगफली, टिंडा, हरी मिर्च,टमाटर आदि शामिल हैं. पंजीयन करना के लिए किसानों को ऑफिशियल वेबसाइट  http://pmfby.gov.in विजिट करना होगा.  किस राज्यों में कितने दिन बढ़ा दी गई - PMFBY की आखरी तारिख : -   महाराष्ट्र    राज्य में इस वर्ष प्रधान मंत्री फसल बिमा योजना के लिए 31 जुलाई आखरी दिन था। लेकिन अब कृषि मंत्रालय की तरफ से कि...

यह है भारत की असली तस्वीर ; मुस्लिम भाई भी शामिल हुए रामनवमी में

      हिंदू मुस्लिम भाई-भाई ; गंगा जमुना तहजीब Written by : © Ajay Bhujbal  परिवर्तन एक शोध टीम / नवी दिल्ली  March 31, 2023 2:30:54 कल गुरूवार बाहरी दिल्ली में रामनवमी के अवसर पर बवाना के अंदर कुछ ऐसा देखने को मिला जहां भाईचारे के साथ हिंदू मुस्लिम एकता दिखाई दी । दिल्ली के बवाना जेजे कॉलोनी का मामला है। जहां  हिंदू-मुस्लिम भाइयों ने रामनवमी की शोभायात्रा निकाली और इसमें सभी मुस्लिम भाइयों ने बढ़ चढ़कर भाग लिया और प्रसाद वितरण किया सभी हिंदू भाइयों को इसमें शामिल किया और रामनवमी की शोभायात्रा निकाली जिसके अंदर हिंदू मुस्लिम एकता दिखाई दी इसमें कोई धर्म जाति का भेदभाव नहीं था, यह हमारे भारत देश की असली तस्वीर हैं जहां प्राचीन काल से गंगा-जमुना तहज़ीब की सीख दी जाती है। राम नवमी त्योहार के इस उत्सव पर्व में शोभायात्रा में शामिल हुए "मुस्लिम भाइयों ने बताया  की हम सभी ने श्रीराम प्रभू के शोभायात्रा में आगे बढ़ चढ़कर भाग लिया , उन्होंने आगे बताते वक्त कहां की हमारे देश में कई सालों से गंगा-जमुना तहज़ीब मनाईं जाती हैं जहां, जिसमें म...

राहुल शहीदांचा मुलगा, देशाशी गद्दारी करू शकत नाही: प्रियांका गांधी

काँग्रेसची देशभरात ‘संकल्प सत्याग्रह’ आंदोलने (रविवारी नवी दिल्ली राजघाट बाहेर राहुल गांधींच्या खासदारपदाच्या अपात्रतेच्या निषेधार्थ 'संकल्प सत्याग्रह'मध्ये प्रियंका गांधी) Written by : © Ajay Bhujbal  परिवर्तन एक शोध टीम / नवी दिल्ली  March 27, 2023 11:40:54 रविवारी राजघाट नवी दिल्ली येथे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी  भाजपाने आपला भाऊ राहुल गांधी यांना 'देशद्रोही' म्हटल्याबद्दल आणि नेहरू-गांधी कुटुंबावर टीका केल्याबद्दल भाजपवर टीकास्त्र सोडले. महात्मा गांधी स्मृती स्थळ राजघाट बाहेर 'संकल्प सत्याग्रह' येथे एका सभेला संबोधित करताना त्या म्हणाल्या की, भाजप नेत्यांनी वारंवार आमच्या कुटुंबाचा अपमान केला आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. त्यांचा वारंवार अपमान करायचं भाजपाच्या नेत्यांनी ठरवलेलं आहे. राहुल गांधी यांच्या संसदेतील अपात्रतेच्या निषेधार्थ प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली देशभरात अशा प्रकारेच बहूसंख्य ठिकाणी संकल्प सत्याग्रह आंदोलने पार पडली. रविवारी संकल्प सत्याग्रह आंदोलनासाठी दि...

सावित्रीबाई जिन्होंने दो सौ साल पहले शिक्षा को अपना गहना बनाया : जयंती विशेष लेख

सावित्रीबाई जिन्होंने दो सौ साल पहले शिक्षा को अपना गहना बनाया Written by : © Rubina Warsi   परिवर्तन एक शोध टीम /  Vatsaru   3 Jan, 2023 05:20:54 ( Photo Credit :- सावित्रीबाई फुले और सहयोगी फातिमा शेख पेंटिंग में © लोकेश पुजा बौद्ध ) “एक सशक्त शिक्षित स्त्री सभ्य समाज का निर्माण कर सकती है, इसलिए उनको भी शिक्षा का अधिकार होना चाहिए।” ये शब्द हैं देश की पहली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले की । जिनका जन्‍म आज ही के दिन हुआ था। वक्त के साथ महिलाओं ने स्पेस से लेकर उद्यमिता में अपना झंडा बुलंद किया है, लेकिन इस नींव की शुरुआत 18 वीं सदी में सावित्रीबाई फुले ने रख दी थी जब महिलाओं का घर से निकलना भी पाप माना जाता था।  ऐतिहासिक फैसले : - जब छोटी उम्र में इनका बाल विवाह करवाया गया। तो पढ़ाई का बेड़ा सावित्रीबाई के पति ने उठाया। इन्होंने न केवल अपनी पत्नी को शिक्षित और सशक्त बनाया बल्कि दोनों पति पत्नी ने मिलकर बालिकाओं के शिक्षा के लिए विद्यालय का निर्माण करवाया। सावित्रीबाई ने न केवल शिक्षा बल्कि बाल विवाह, सतीप्रथा को रोकने के लिए कई कदम उठाए। इन्होंने इंट...