मुख्य सामग्रीवर वगळा

"राज्यात जिल्हा सामान्य रुग्णालायत उपलब्ध खाटांची स्थिति"


नाशिक जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक खाट उपलब्धी ; 
उर्वरित सामान्य रुग्णालयात कमी खाटे अभावी रुग्णांची तारांबळ 
                                         गरीब व गरजु रुग्णांना आपल्या गावात आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी दुय्यम आरोग्य सेवा सर्व ठीकाणी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देश्याने व राज्यभरात आरोग्य सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाकडून लक्ष्य केंद्रित केले जाते मात्र कमी खाटेच्या संख्ये अभावी आणि सरकार व प्रशासनाच्या हलगर्जी मुळे राज्यातील चित्र भयावह असल्याचे लक्ष्यात येते. 

महाराष्ट्र्र  राज्यात एकूण शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयांची संख्या २३ असून त्या रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या लक्ष्यात नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वाधिक खटांची संख्या ६२३ असून नाशिक हे राज्यात अव्वल दर्जाचे ठरले आहे. राज्यात इतर ठिकाणची परस्थिति लक्षात घेता ; अनुक्रमे परभणी, ठाणे, अमरावती, भंडारा  येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ४०० च्या सरासर  प्रमाणे खाटांची संख्या असल्याचे दिसून येते. पुणे , जळगाव , बीड , बुलढाणा, चंद्रपूर, येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ३०० पेक्षा कमी अधिक खाटांची संख्या आहे. उर्वरित राज्यभरात वाशिम ,गोंदिया, हिंगोली , सिंधुदुर्ग , नंदुरबार या जिल्हयातील रुग्णालायत २०० प्रमाणे खाटांची संख्या आहे. राज्यात ११ स्त्री जिल्हा रुग्णालये आहेत  त्यापैकी नागपूर स्त्री रुग्णालायत सर्वाधिक ३५१ खाट असून उल्हासनगर येथे सर्वात कमी खाट ६६ आहेत. परभणी, बीड, जालना,उस्मानाबाद येथील  जिल्हा स्त्री रुग्णालयात ७६ खाटांची उपलब्धता आहे.  विदर्भातील स्त्री रुग्णालय अकोला ३१६, अमरावती, गोंदिया २१६ , तर मराठवाड्यातील लातूर, नांदेड स्त्री रुग्णालयात ११६ खाट उपलबद्ध आहेत. राज्यात रुग्णाची लक्षणीय वाढ लक्षात घेता ही रुग्णाची तारांबळ उडत असल्याचे अनेक सामाजिक आरोग्य संस्थांचे म्हणणे आहे.  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्याचा अमृतकाळ: महापुरुषांचे विचार आणि विकसित भारताचा संकल्प

  79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी , स्वातंत्र्य समता बंधुता मानवी मूल्यं म्हणून शाश्वत विकास क्रांतिकारकांचे योगदान महापुरुषांचे योगदान, सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने विचारविनिमय करून दिवा पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ता अजय भुजबळ त्यांनी लिहिलेला हा सविस्तर लेखाजोख... आवर्जून वाचावे आणि विचार करायला प्रवर्तक ठरणारा लेख..! स्वातंत्र्याचा अमृतकाळ: प्रगतीचे चित्र आणि वास्तवाचे रंग आज, १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. हा केवळ कॅलेंडरवरील एक दिवस नाही, तर आपल्या देशाच्या प्रगतीचा, त्यागाचा आणि स्वप्नांचा तो एक भव्य सोहळा आहे. गेल्या ७८ वर्षांत भारताने अनेक आव्हानांवर मात करून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान बळकट केले आहे. ही निश्चितच एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र, याच वेळी एक प्रश्नही आपल्याला अस्वस्थ करतो: जर आपली अर्थव्यवस्था इतकी मजबूत होत असेल, तर जागतिक 'हॅपीनेस इंडेक्स' मध्ये आपण इतके मागे का आहोत? याचे उत्तर केवळ आर्थिक आकडेवारीमध्ये नाही, तर आपल्या महापुरुषांनी जोपासलेल्या सामाजिक, नैतिक आणि मानवी मूल्यांमध्ये ...

फुले (हिंदी चित्रपट) : क्रांतीसुर्य, युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न.?

फुले: युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न? अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ हा हिंदी चित्रपट महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परिचय मोठ्या प्रेक्षकवर्गाला करून देण्याच्या उद्देशाने बनवला गेला असेल यात शंका नाही. तथापि, चित्रपट पाहताना अनेक ठिकाणी इतिहासाचे चुकीचे चित्रण आणि व्यक्तिरेखांची कमतरता जाणवते, ज्यामुळे एका थोर समाजसुधारकाला योग्य न्याय मिळाला नाही असे वाटते. चित्रपटातील जोतीबा फुलेंची व्यक्तिरेखा अत्यंत कमजोर आणि आत्मविश्वासहीन दाखवण्यात आली आहे. इतिहासातील जोतीबा हे सधन कुटुंबातील, जिद्दी, करारी आणि आपल्या विचारांवर ठाम विश्वास असणारे होते. त्यांनी समाजातील रूढीवादी विचारसरणीला जोरदार टक्कर दिली. ‘सत्यशोधक’ आणि ‘महात्मा फुले’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांचे कणखर आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व या चित्रपटात पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. ‘फुले’मधील जोतीबा सतत मार खाणारे, शांत बसणारे आणि थकलेले दिसतात. त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. एका युगपुरुषाचे हे चित्रण निराशाजनक आहे. दुसरीकडे, सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा अधिक प्रभावी आणि पुरोगाम...

राहुल गांधींना छातीत गोळी घालून मारू : भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव

भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी राहुल गांधींना दिली जीवे मारण्याची धमकी; काँग्रेसने गृहमंत्री अमित शहांना लिहिले पत्र नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम: Written by : © Ajay Bhujbal   परिवर्तन एक शोध टीम / Drishti Promoters   Published: September 29, 2025 16:10 PM (IST) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी एका टीव्ही चॅनलवरील थेट चर्चेदरम्यान (Live Debate) जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेनंतर काँग्रेस पक्षाने भाजप नेत्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन प्रभारी) के.सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नेमके प्रकरण काय आहे? माहितीनुसार, २६ सप्टेंबरच्या रात्री केरळमधील एका प्रादेशिक टीव्ही चॅनलवर लडाख हिंसाचाराच्या विषयावर चर्चा सुरू होती. या चर्चेत भाजपचे पॅनेलिस्ट म्हणून प्रिंटू महादेव सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान त्यांनी राहुल गांधींवर आक्षेपार्ह टिप्पणी करत , " राहुल गांधींना छातीव...